वळणावर

काही कविता हरवल्यात आणि त्यांच्या पाऊलखुणाही.
भेटावं असं कुणी उरलं नाही,
जेंव्हा पासून, तुही हरवलास.
थांबला असशील कदाचित अजूनही त्याच वळणावर पण,
परतुन यावं की न यावं...
याचं उत्तर सापडत नाहीये!
©मेघश्री श्रेष्ठी.


Comments

Popular posts from this blog

नात्यातील Red flags म्हणजे काय? Red flags कसे ओळखायचे? Red flags असणारे नाते टिकवायचे का?

भूतकाळाच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका कशी कराल?

किस करण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत?/Benefits Of Kissing