वळणावर

काही कविता हरवल्यात आणि त्यांच्या पाऊलखुणाही.
भेटावं असं कुणी उरलं नाही,
जेंव्हा पासून, तुही हरवलास.
थांबला असशील कदाचित अजूनही त्याच वळणावर पण,
परतुन यावं की न यावं...
याचं उत्तर सापडत नाहीये!
©मेघश्री श्रेष्ठी.


Post a Comment

0 Comments